Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

महादेव जानकरांचा भाजपसोबत युतीवर धक्कादायक दावा

schedule31 Jul 25 person by visibility 195 categoryराजकीय घडामोडी

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - अकोला येथे रविवारी घेतलेल्या एका विशेष बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपसोबतची युती हा भूतकाळातील सर्वात मोठा राजकीय चूक असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी यावेळी भाजपवर गंभीर टीका करत, भाजपचे धोरण बदनाम नेत्यांना दबावाखाली आपल्या पक्षात आणून विस्तार करण्याचे असल्याचा आरोपही केला.

             जानकर म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी आता त्यांनी भाजपपासून दूर जाऊन कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “भाजप ही आता काँग्रेसमध्ये रूपांतरित झाली आहे.” आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी करणार आहे. जिथे आघाडी शक्य नाही, तिथे पक्ष स्वतंत्रपणे लढेल.

              भाजपला पराभूत करण्यासाठी ते राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष तसेच रविकांत तुपकर यांसह सहकार्य करण्याचा मानस तुटवणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये लोकसभेची लढत लढणार असून यापुढे केंद्रातील राजकारणात राहणार आहेत आणि मंत्रीपदी येण्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे.

            जानकर यांनी आपल्या पक्षाला डिमांडर नाही तर कमांडर म्हणत, देवेंद्र फडणवीससारखे लोक कार्यकर्ते आहेत तर ते नेते असल्याचा दावा केला. त्यांनी आपल्या बहिणी पंकजा मुंडेचा उल्लेख करत ती तसेच तिच्या कुटुंबाला सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले. यापूर्वी राजकीय संघर्ष उद्धव ठाकरे यांच्याशी होता पण आता काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांसह एकत्र येऊन आघाडी करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes